Image Credit -gettyimages

२० मे ला  केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार 2000 च्या नोटा यापुढे वापरात येणार नाहीत. 

Image Credit -gettyimages

लोक 23 मे पासून बँक नोटा बदलू शकतील. तथापि, एखादी व्यक्ती दररोज फक्त दहा नोटा बदलू शकते.लगेच नोटा बदलून घेण्यासाठी ३० सप्टेंबरची मुदत आहे.

Image Credit -gettyimages

8 नोव्हेंबर 2016 रोजी, रात्री 8:30 वाजता, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या चलन अधिकाऱ्याच्या नोटाबंदीचा निर्णय घेतला. कालबाह्य 500 आणि 1000 च्या नोटा चलनातून काढून टाकण्याची घोषणा करण्यात आली.

Image Credit -gettyimages

ही रक्कम बँक खात्यात जमा करण्याची अंतिम मुदत 30 डिसेंबर 2016 होती.

Image Credit -gettyimages

2000 च्या नोटा चलनातून काढून टाकण्याचा निर्णय पुन्हा एकदा घेण्यात आला आहे.नवीन नोटा चलनात आल्यानंतर सर्व बँकांना एटीएमचे ड्रॉवर बदलावे लागले. नोटाबंदीनंतरच्या नोटा आधीच्या नोटांपेक्षा खूप वेगळ्या होत्या.बाजारात 2000 च्या फारशा नोटा उपलब्ध नव्हत्या.

Image Credit -gettyimages

लाखोच्या नोटा ना एटीएममध्ये होत्या,ना वापरात होत्या,अशी परिस्थिती होती.त्या नोटा नेमक्या कुठे गेल्या, या प्रश्नाचे उत्तर बँक अधिकाऱ्यांना देता आले नाही. त्या नोटा चलनात आणण्यास बंदी घालण्याच्या निर्णयामुळे आता सोलापूर जिल्ह्यात किती नोटा आहेत, हा मुद्दा उपस्थित होणार आहे.

Image Credit -gettyimages

साधारणत: 15 जूननंतर पावसाळा सुरू होतो. त्यानंतर 23 मे ते 30 सप्टेंबर दरम्यान दोन हजाराच्या नोटा बदलून घ्याव्या लागतात.

Image Credit -gettyimages

साधारणत: 15 जूननंतर पावसाळा सुरू होतो. त्यानंतर 23 मे ते 30 सप्टेंबर दरम्यान दोन हजाराच्या नोटा बदलून घ्याव्या लागतात. नोव्हेंबर 2016 मध्ये नोटा चलनात आणल्या प्रमाणेच, बँकांनी नोटा बदलण्याची गर्दी रोखण्यासाठी सावधगिरी बाळगली पाहिजे. त्या नोटा फारशा नसल्या तरी पूर्वीसारखी गर्दी होणार नसल्याचे बँक अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. वेगळ्या व्यवस्थेद्वारे नोटा बदलल्या जातील,असेही त्यांनी स्पष्ट केले.